Wednesday, 26 February 2014

संस्कृत 

प्राचीन काळा पासून संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जाते.आधुनिक विद्वानाच्या मते संस्कृत भाषेचे अखंड पर्व पाच सहस्त्र वर्षा पूर्वी पासून चालत आलेली भाषा आहे.भारताची ही आर्य भाषा सर्वाधिक महत्त्वशाली व्यापक आणि संपन्न स्वरूप आहे.ह्यांचा माध्यमातून भारताच्या उत्कृष्ट मनीषा प्रतिभा अमुल्य चिंतन, मनन, विवेक, रचनात्मक सर्जना आणि वैचारिक प्रज्ञा यांचे अभिव्यंजन झाले आहे. आज हे सर्व क्षेत्रांमध्ये या भाषेद्वारा ग्रंथ निर्माणची क्षीण धारा अविच्छिन रूप ने होत आहे.भारताच्या विभिन्न प्रादेशिक भाषा पंडितजन यांचा परस्पर वार्तालाप मध्ये प्रयोग करतात.हिंदू संस्कार आज पण प्रयुक्त होतात.यांचे कारण ग्रीक व लटिन  आणि प्राचीन मृत भाषेचा पेक्षा संस्कृतची स्तिथी भिन्न आहे.ही भाषा मृतभाषा नसून अमर भाषा आहे.उत्तरखंडाच्या भारतात त्याचा द्रितीय अधिकृत भाषा म्हणून संस्कृत ने राज्य केले आहे.भारताच्या २३ शासकीय राज्य भाषा पैकी एक आहे.नेपाळ मध्ये संस्कृत ला अतिशय महत्त्व दिले आहे संस्कृत ला संस्कृत ला सुरभारती, देववाणी, गिर्वाण, वाणी, देवभाषा, अमरभारती असे अनेक नावे आहे..

संस्कृत भाषेची निर्मिती



पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनीचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासून भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात. या भाषेमुळेच रुद्रर,केय्यट,मम्मट,या कश्मीरी पंडिताचे ग्रंथ  थेट रामेश्वर पर्यंत पावले. आयुर्वेदातिल चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधाचा, कश्यप कश्मिरचा अणि वृंद महाराष्ट्रचा पण संस्कृतमुळेच  हे भारत मान्य झाले. राष्ट्रभाषा कोणती असावी या करता संसदेत वाद झाला दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला अरे तूम्ही कशा करता भांडतात?संस्कृत ही तुमची राष्ट्र भाषा आहेच तीच सुरु करा संस्कृत सारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालवली मग भांडणे होणार नाही तर काय?
कोणी कीतीही नाके मुरडली तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा नव्हे तर पश्चिमात्यानी आकर्षित करत आली आहे. ह्या भाषेत केवळ ! (दंड)हे विराम चिन्ह वापरतात अन्य कोणतेही विराम चिन्ह या भाषेच्या लिपीत नाही जगातील सर्व प्राचीन ग्रंथ ऋग्वेद हा संस्कृत भाषेत आहे.
हि भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की,त्यामुळे भारतीय भाषेत सर्वाधिक प्रमाणात संस्कृत शब्द आहे.

वैदिक संस्कृत

ऋषिसंहिताची भाषेला संस्कृत चे अध्यात्मक रूप म्हणटले जाते. ऋषिसंहिता प्रथम अनि दहाव्या मंडलाचि भाषा प्राचीनतर आहे काही विद्वानांना प्राचीन वैदीकभाषा चे परिवर्तित पाणिनीय (लैकिक) संस्कृत पैक्षा भिन्न मानले जाते.परंतु वैदिक भाषेत अभ्रात रुपांतर संस्कृत भाषा आद्य रुपात उपलब्ध आहे. पाणिनिने जय संस्कृत भाषेचे व्याकरण लिहले आहे ते दोन अंश आहे.

१.ज्याला अष्टव्यावी मध्ये छदप बोलले गेले आहे.
२.भाषा (जी लोकभाषा या लैकिक भाषेचे रूप मानले जाते.)

आचार्य पतंजलीचे व्याकरण महाकाव्य भाष्य हे प्रसिद्ध शब्दानुसार पहिले वैदिक भाषा आणि लैकिक भाषाचे शब्दाचा उल्लेख झाला आहे संस्कृत नवदैवी वागन्वाख्यात महर्षी वाक्यामध्ये ज्या देवभाषा संस्कृत बोलले गेले आहे.ते संभवता यास्क,पाणिनी,काव्यायन आणि पतंजलीच्या वेळे पर्येंत (वैदिक भाषा) आणि लोकभाषाचे दोन नाव सत्रांच्या दृषीटीने महत्त्वाचे आहे.

बहुतेक विद्वानाच्या मते भाषासाठी संस्कृत शब्दचा प्रयोग सर्व प्रथम वाल्मिकी रामायण चे सुंदर कांड (३० सर्ग ) चे हनुमान द्वारा विशेषण रूप मध्ये केले गेले आहे.
भारतीय परंपरे नुसार संस्कृत भाषा ही पहिली सर्वात जुनी भाषा आहे ती अर्थात प्राकृति एवम प्रत्यादि विशिष्ट विवेचन झाले नाही आहे. देवीद्वारा प्रथांना केल्यानंतर देवराज इंद्रने प्राकृति प्रत्यय इ. चे विश्लेषण विवेचनचा उपयात्मक विधान प्रस्तुत केले आहे.या संस्कार विधानाचे कारण भारत प्राचीनतम आर्य भाषेचे नाव संस्कृत पडले आहे ऋषीसंहिता कालीन ‘ साधूभाषा ‘ व   ‘ ब्राह्मण ‘  ‘आरण्यक’ आणि  ‘ देशोषनिषद ’प्रसिद्ध ग्रंथ सहित्य ‘ वैदिक भाषा ‘ च्या अंतर विकसित स्वरूप हे लैकीक संस्कृत या पाणिनीय संस्कृत बोलले गेले आहे ही भाषा ‘ संस्कृत भाषा ’ या साहित्य संस्कृत भाषेच्या नावाने ओळखली जाते.
  
भाषा ध्वनी विकासाच्या दृष्टीने ‘ संस्कृत ‘ चा अर्थ हा असा आहे की,संस (सांस् या श्वासो ) ने बनलेली (कृत ) आधात्म व सम्प्रक विकास ने आलेली आहे काही लोक संस्कृतचा एक भाग मानतात देशकाळाच्या  दृष्टीने संस्कृतचे सर्व स्वरूपच मूलाधार पूर्व काळ मध्ये उच्च,मध्य देशीय आणि आर्य वर्तीय विभाषा आहे पाणिनी सूत्रान मध्ये विभाषा या उदीमाच् शब्दांनी या भाषेचे उल्लेख केला आहे यांच्या व्यतिरिक्त काही क्षेत्रांमध्ये  ‘प्राच्य ‘इ. भाषा बोलल्या जातात पाणिनी हे नियमित व्याकरण द्वारा भाषा ला एक परिष्कृत आणि सर्वमय प्रयोग मध्ये योग्य रूप दिले आहे पंतजली च्या वेळेस अर्य्वार्त चे वैशिष्ट्य लोकांमध्ये संस्कृत प्रायः हि नेहमीच बोला बोलीची भाषा आहे.म्हणून भाषाताज्ञाच्या मते हि सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती व ते संस्कृत मध्ये संभाषण करत असत असे लोक म्हणतात.

सरस्वती लिपी



संस्कृत ची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली.आणि आता संस्कृत देवनागरी लिपीत लिहिली जाते आहे.भारताच्या राज्यांमध्ये बोलल्या जाणा-या भाषेचे लिपीतच त्या राज्यात संस्कृत लिहिली जाते .पूर्वी हस्त लिखित अनेक लिप्यांत लिहिले जाते असे परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथाचे मुद्रण सर्वसामान्य पाने देवनागरी लिपीत होते.


आताच्या काळात संस्कृत भाषेला अत्यंत महत्व आहे.आज च्या तरुणाईला संस्कृत भाषेचा अभ्यास करने गरजेचे वातु लागले आहे.कारन सगळ्या भाषेचे मूळ संस्कृत आहे. म्हणून ही भाषा सगळे आवडीने शिकतात. संस्कृत भाषेची साहित्य सरस आहे.तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे.  

No comments:

Post a Comment