मेवाडी राजस्थान
राजस्थान
राजस्थानात जी भाषा सर्वत्र बोलली जाते. ती म्हणजे राजस्थानी होय. अनेक बोलींच्या समन्वयाने बनलेली ती एक स्वतंत्र्य भाषा आहे. ती आर्य भाषेची एक शाखा आहे. भारतात आर्य प्रथम पदार्पण करते झाले ते पंजाबप्रदेशात आर्य लोक संस्कृत भाषा बोलत आणि त्याच भाषेत आपली सवय धर्मकृत्ये आणि यज्ञयाग संपादित करत त्याच काळात भारतात अन्य लोक जी भाषा बोलत तिला त्यामूळेच प्राकृत भाषा म्हटले जात होते. संस्कृतच्या उलट प्राकृत ही भाषा सामान्य लोकांची बोलीभाषा आहे.
काळा नुसार प्राकृत भाषेचेही दोन प्रमुख भेद आहे. पाली आणि अर्थ मागधी अशी त्यांना नावे मिळाली। वैदिक धर्मियांनी रामायण, महाभारत ग्रंथांची रचना करुन तसेच कथा काव्ये प्रबंध नाटके लिहून संस्कत भाषेला ज्ञानभाषा बनविले। बौद्ध विशेषतः हीनयानी बौद्ध आपली धर्म भाषा म्हणून पाली भाषा स्वीकारली. त्यांनी आपले धर्म ग्रंथ आणि धर्मपोषक कथा आख्याने इ. साहित्य पाली भाषेत निर्मून तिला गौरविण्यात आले.
अपभ्रंशाच्या अनेक भेदात नागर अपभ्रंश नावाचा भेद होता. गुजरात व पश्चिम राजस्थान हे या नागर अपभ्रंशाच्या क्षेत्र होते. त्याला कन्हैय्या लाल मुनशी त्याला गुर्जरी अपभ्रंश म्हणतात. कारण प्राचीनकाळी गुर्जर नामक देशात आधुनिक गुजरात आणि राजस्थान या दोघाचाही काही भाग संमिलीत होता. या गुर्जर अपभ्रंशापासून पुढे राजस्थानी भाषा उगम पावली तिलाच पुढे ' डिंगल ' भाषा असे नाव पडले.
राजस्थानी भाषेचा कालनिर्णय करणे कठीण आहे. अनुमान असे आहे की ११ व्या शतकांच्या पूर्वाधात तिचा जन्म झाला असावा. याच काळात ती अपभ्रंश पासून पृथक झ़ाली. आणि असे स्वतः च्या नवा ठसा उमटवला. राजस्थानी भाषेच्या अनेक बोली भाषा आहे. राजस्थान मध्ये मेवाडी, मारवाडी, ढुंढाडी, मालवी या मुखतः भाषा बोलल्या जातात.
मेवाडी
राजस्थानात जी भाषा सर्वत्र बोलली जाते. ती म्हणजे राजस्थानी होय. अनेक बोलींच्या समन्वयाने बनलेली ती एक स्वतंत्र्य भाषा आहे. ती आर्य भाषेची एक शाखा आहे. भारतात आर्य प्रथम पदार्पण करते झाले ते पंजाबप्रदेशात आर्य लोक संस्कृत भाषा बोलत आणि त्याच भाषेत आपली सवय धर्मकृत्ये आणि यज्ञयाग संपादित करत त्याच काळात भारतात अन्य लोक जी भाषा बोलत तिला त्यामूळेच प्राकृत भाषा म्हटले जात होते. संस्कृतच्या उलट प्राकृत ही भाषा सामान्य लोकांची बोलीभाषा आहे.
काळा नुसार प्राकृत भाषेचेही दोन प्रमुख भेद आहे. पाली आणि अर्थ मागधी अशी त्यांना नावे मिळाली। वैदिक धर्मियांनी रामायण, महाभारत ग्रंथांची रचना करुन तसेच कथा काव्ये प्रबंध नाटके लिहून संस्कत भाषेला ज्ञानभाषा बनविले। बौद्ध विशेषतः हीनयानी बौद्ध आपली धर्म भाषा म्हणून पाली भाषा स्वीकारली. त्यांनी आपले धर्म ग्रंथ आणि धर्मपोषक कथा आख्याने इ. साहित्य पाली भाषेत निर्मून तिला गौरविण्यात आले.
अपभ्रंशाच्या अनेक भेदात नागर अपभ्रंश नावाचा भेद होता. गुजरात व पश्चिम राजस्थान हे या नागर अपभ्रंशाच्या क्षेत्र होते. त्याला कन्हैय्या लाल मुनशी त्याला गुर्जरी अपभ्रंश म्हणतात. कारण प्राचीनकाळी गुर्जर नामक देशात आधुनिक गुजरात आणि राजस्थान या दोघाचाही काही भाग संमिलीत होता. या गुर्जर अपभ्रंशापासून पुढे राजस्थानी भाषा उगम पावली तिलाच पुढे ' डिंगल ' भाषा असे नाव पडले.
राजस्थानी भाषेचा कालनिर्णय करणे कठीण आहे. अनुमान असे आहे की ११ व्या शतकांच्या पूर्वाधात तिचा जन्म झाला असावा. याच काळात ती अपभ्रंश पासून पृथक झ़ाली. आणि असे स्वतः च्या नवा ठसा उमटवला. राजस्थानी भाषेच्या अनेक बोली भाषा आहे. राजस्थान मध्ये मेवाडी, मारवाडी, ढुंढाडी, मालवी या मुखतः भाषा बोलल्या जातात.
मेवाडी
दक्षिण भागात मेवाड मध्ये बोलली जाणारी भाषा आहे . ही भाषा दिल्लीच्या दक्षिणेस भरतपूर हया भागात जास्त प्रचलित आहे. चरणदास यांनी मेवाडी बोली भाषेला साहित्यिक स्वरुप देऊन कृतार्थ केले ते यानीच.
मारवाडी
मारवाडी हा समाज राजस्थानमध्ये आहे. जोधपुर, बिकोनेर, जेसलेमट, मेवाड, किशनगट अशा ब-याच मोठया प्रदेशात या बोलीचा प्रसार आहे. हया भाषेला प्राचीनकाळी मरू भाषा म्हणतात. आठव्या शतकांतल्या अठरा प्रमुख देशभाषान ची गणनांमध्ये मरू भाषेचेही नाव आहे. मारवाडीचा वाङमयींन बगीचा फुलवण्यापुवी राजस्थानात राजदरबारी संस्कृतला प्राधान्य होते. राजस्थान आता स्वातंत्र असल्यामुळे तिथे राजस्थानी भाषेचे अस्तिव आहे.
मारवाडी हा समाज राजस्थानमध्ये आहे. जोधपुर, बिकोनेर, जेसलेमट, मेवाड, किशनगट अशा ब-याच मोठया प्रदेशात या बोलीचा प्रसार आहे. हया भाषेला प्राचीनकाळी मरू भाषा म्हणतात. आठव्या शतकांतल्या अठरा प्रमुख देशभाषान ची गणनांमध्ये मरू भाषेचेही नाव आहे. मारवाडीचा वाङमयींन बगीचा फुलवण्यापुवी राजस्थानात राजदरबारी संस्कृतला प्राधान्य होते. राजस्थान आता स्वातंत्र असल्यामुळे तिथे राजस्थानी भाषेचे अस्तिव आहे.
मालवी
संपूर्ण माळवा व मेवाडा या भागात ही भाषा प्रचलित आहे. हया भाषेला थोडाफार मराठीचा स्पर्श आहे ही बोली कोमल व श्रवणरम्य प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे मीराबाई भाव-जीवनाच्या कथा आणि व्यथा याच बोलीच्या व्दारे हया भाषेची कोमलता उलगडून आली आहे.
राजस्थान मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. परंतु हया काही विशेष भाषेचे महत्त्व जास्त आहे व त्या प्रत्येक भाषेच्या काहीतरी वैशिष्ट्य आहे. हया भाषेला सरकारची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे.
राजस्थान मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. परंतु हया काही विशेष भाषेचे महत्त्व जास्त आहे व त्या प्रत्येक भाषेच्या काहीतरी वैशिष्ट्य आहे. हया भाषेला सरकारची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे.
No comments:
Post a Comment